"....देवाचे आभार आहेत..., कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले .............
नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी...., सकाळी सगळकाही सांगून गेली असती.... !!"
तुझ्या साठीचे ते फुल
हातातच राहिलं
बोलेल म्हटलं तुला पण....?
ओठांतच राहिलं
फुल जपून ठेवलंय ते
तुझ्यासाठीच होतं
सोडून गेलीस तू मला कारण....
माझं आयुष्यच काटयांनी भरलेलं होत.
सगळ्या मुली सारख्या
असतात...
.
खोट्या शपथी खोटी
वचने खोटे स्वप्न
दाखवतात....
.
आणि मन भरले की
सोडून जातात..
.
आणि नंतर हेच बोलतात की
माझी मजबूरी होती
म्हणून असे वागले...
.
म्हणून प्रेमावर
माझा विश्वास नाही...
ह्रदयात येण्याचा रस्ता असतो,
पण
बाहेर जाण्याचा रस्ता नसतो...
म्हणूनच लोक ह्रदयात येतात
पण
ते जाताना तोडूनच जातात....
एकतर्फी प्रेमातील मुलाची मुलीविषयी भावना
"मी तुझा विचार करतो, तू देखील माझा विचार करतेस ...
पण फरक फक्त एव्हडाच आहे कि,
मी विचार केला कि मेसेज पाठवितो
आणि तू मेसेज आल्यावर विचार करतेस ... :(