".....पुस्तकात लिहिले आहे की नियम तोडू नये...!!
उद्यानात लिहिले आहे की फुल तोडू नये..!!
पण...,
सगळ्यात महत्त्वाचे तर हृदय आहे....!!!
तेव्हा कोणी का नाही लिहिले की, कोणाचे हृदय तोडु नये....???? "
खरं सांगू मला तुला दुखवायचं नव्हतं मी तुझ्यावर प्रेम करतो एवढंच फ़क्त सांगायचं होतं जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिच आज परक्यासारखी वागते पण तरी ही मी ही सहन करतो कारण स्वप्नात ती माझ्याशी प्रेमाने वागते.
तुला वाटेल
मी विसरुन गेलो
तुझ्या सारखा नाही मी
हेच सिद्ध करायला
पुन्हा फेसबुकवर आलो
का करावं
मी आता प्रेम कुणावर..?
का जिव लावावा मी कुणावर..?
केले होते एकदा मी पण ते प्रेम..!
काळजाचे तुकडे करुन फेकलेत माझे
कुणीतरी दुरावर..?
कधी कधी तू समोर दिसली की,
कुशीत येऊन तुझ्या रडावेसे वाटते..
जीव जडला होता तुझ्यावर,
ओरडून ओरडून सांगावेसे वाटते..
तू कोण, ओळखत नाही मी तुला,
तुझ्या या शब्दाना आठवून..
मग उचलेले पाऊल,
पुन्हा मागे घ्यावेसे वाटते...