मराठी म्हणजे..
जिथे वाद नाही .......पण संवाद आहे,
प्रश्न नाही ........ पण उत्तर आहे,
हिंसा नाही ........ पण क्षमा आहे,
हाव नाही ....... पण समाधान आहे,
धमकी नाही ...... पण धमक आहे,
भीती नाही ....... पण आधार आहे,
शंका नाही ......... पण विश्वास आहे,
पैसा नाही ........ पण श्रीमंती आहे,
प्रखर नाही .......पण तेजस्वी आहे.
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ..
हि जात नाही ..... "विचार"आहे.
म्हणून गर्वाने म्हणा ..
"होय मी मराठी असल्याचा गर्व आहे"
शत्रूच्या हातावर तुरी देऊन पसार होणारे खूप लोक इतिहासाला भेटले आहेत. पुढेही भेटतील.
..
..
पण
..
..
..
..
..
शत्रूच्या हातावर मिठाई देऊन पसार होणारा पहिलाच वीर - राजा शिव छत्रपती
लढता लढता हरलो जरी, हरल्याची मला खंत नाही..
लढा माझा मराठीसाठी,
लढाईला माझ्या अंत नाही..
पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन,
शांत बसायला मी काही संत नाही!!!!
महाराष्ट्र
देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !!!
मी दगड झालो तर... सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर.... रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर.... भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको.. वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठा" म्हणून शिवा काशीद कर .....!!!
अन ह्यापैकी काही जमत नसेल तर..
मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!
महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन !
९०% मराठी मानसं एकत्र आली तर जितकं महाराष्ट्राचं भलं होणार नाही तितकंच किंवा त्यापेक्षा जास्त भलं दोन मराठी मानसं एकत्र आली तर होईल..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
त्या दोन मराठी माणसांचं नाव सांगायची गरजच नाही....